वराला भेटावयास गेल्यानंतर मूर्थ कुमारींनी त्यांच्या दिव्यांसाठी त्यांच्याबरोबर तेल घेतले नव्हते [२५:३].
वराला भेटावयास गेल्यानंतर शहाण्या कुमारींनी काय दिव्यांसाठी त्यांच्याबरोबर तेल घेतले [२५:४].
वर मध्यरात्री आला, आणि तो अपेक्षित वेळेनंतर कितीतरी उशिरा आला [२५:५-६].
वराबरोबर त्या शहाण्या कुमारिका लग्नाच्या मेजवानीत सामील होण्यासाठी आंत गेल्या [२५:१०].
मूर्ख कुमारी तेल विकत घेण्यासाठी गेल्या होत्या, त्या आल्या तेंव्हा लग्नाच्या मेजवानीत जाण्यासाठी दरवाजे बंद झाले होते [२५:८-१२].
विश्वासणा-यांनी नेहमी जागृत असावे कारण त्यांना तो दिवस किंवा ती घटिका माहित नाही असे येशूने सांगितले [२५:१३].
पांच हजार रुपये असलेल्या दासाने आणखी पांच हजार रुपये मिळविले आणि दोन हजार रुपये असलेल्या दासाने आणखी दोन हजार रुपये मिळविले [२:१६-१७].
एक हजार रुपये मिळालेल्या दासाने जमिनीत खड्डा खणून त्याच्या धन्याचे ते एक हजार रुपये लपवून ठेवले [२५:१८].
उ धनी बराच काळ प्रवासावर गेला होता [२५:१९].
धन्याने म्हटले, "शाबास, भल्या व विश्वासू दासा" आणि त्याने त्यांची पुष्कळशा गोष्टींवर प्रभारी म्हणून नेमणूक केली [२५:२०-२३].
धन्याने म्हटले, "अरे दुष्ट आणि आळशी दासा" आणि त्याच्याकडून ते एक हजार रुपये घेतले आणि बाहेरील अंधारांत टाकून दिले [२५:२४-३०].
मनुष्याचा पुत्र सर्व राष्ट्रांना एकत्र जमविल आणि लोकांना एकमेकांपासून वेगळे करील [२५:३१-३२].
राजाच्या उजवीकडे असलेल्या लोकांना त्यांच्यासाठी जगाच्या स्थापनेपासून सिध्द केलेले राज्य त्यांना प्राप्त होईल [२५:३४].
राजाच्या उजवीकडे असलेल्यांनी जर भुकेले होते त्यांना खावयास दिले, जे तान्हेले होते त्यांना प्यावयास पाणी दिले, परक्यांना घरांत घेतले, उघड्यांना वस्त्र दिले, आज-यांची काळजी घेतली, आणि कैद्यांना भेटी दिल्या [२५:३५-४०].
राजाच्या डावीकडे असलेल्यांना सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केलेल्या अग्नीमध्ये पाठवील [२५:४२].
राजाच्या डावीकडे असलेल्यांनी भुकेल्यांना खावयास दिले नव्हते, जे तान्हेले होते त्यांना प्यावयास पाणी दिले नव्हते, परक्यांना घरांत घेतले नव्हते, उघड्यांना वस्त्र दिले नव्हते, आज-यांची काळजी घेतली नव्हती, आणि कैद्यांना भेटी दिल्या नव्हत्या [२५:४२-४५].